ग्रामस्थांना पावसाळ्यात रस्त्यावरून जाताना खूप अडचणी सामना करवा लागत होता.

 ग्रामस्थांना पावसाळ्यात रस्त्यावरून जाताना खूप  अडचणी सामना करवा लागत होता.


कळवण प्रतिनिधी  : अनिल ठाकरे


ग्रुप ग्रामपंचायत मोहमुख मधील ( आंबुर्डी खुर्द ) येथे ग्रामस्थांना गावात पावसाळ्यात येण्याजण्यासाठी रस्त्यावर चिखल होत होते . म्हणून ग्रामस्थांना न्यान मिळून देण्यासाठी ( सरपंच . सौ. अनिता काळू ठाकरे . यांचे पती. श्री. काळू ठाकरे यांनी  स्वतः आंबुर्डी खुर्द गावात जाऊन त्यांनी स्वतः मुरूम पसरून  ग्रामस्थांचे रस्त्यांचा मार्ग मोकळा केला . गावातील ग्रामसथांनी सरपंच  सौ. अनिता ठाकरे  व त्यांचे पती श्री.काळू ठाकरे . यांचे आभार  व्यक्त केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या